रिपाई पालघर जिल्हा तर्फे अनंत चतुर्थी निमित्त मान्यवरांचा सन्मान

पालघर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई) पालघर जिल्हा तर्फे अनंत चतुर्थीच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध गणेश…

वसई विरारमधील अनधिकृत बांधकामांविरुद्ध व त्यांना संरक्षण देणारे अधिकाऱ्यां विरुद्ध कठोर कारवाईची वसईच्या संघर्षकन्या आमदार स्नेहा ताई दुबे पंडित यांची ठाम मागणी

अनधिकृत बांधकामे शोधण्यासाठी प्रभागनिहाय विशेष पथके नेमण्याच्या महानगरपालिका आयुक्तांना सूचना* “ वसई-विरार शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या…

बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक, माजी अधिकारी व व्यावसायिकांचा भाजपा प्रवेश

भारतीय जनता पार्टीच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर व नेतृत्वावर विश्वास ठेवून वसई विधानसभा क्षेत्रातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते…

पालघर नागरी कृती समितीचे निवेदन जिल्हाधिकारी ईंदुराणी जाखड यांना सादर – माजी राज्यमंत्री मनीषाताई निमकर व सौ. शालीनीताई मेमण यांची उपस्थिती

पालघर:आज सोमवार दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी पालघर जिल्हाधिकारी मा. श्रीमती ईंदुराणी जाखड यांना पालघर नागरी…

श्रीमती कोमल किशोर संखे यांचा प्रेरणादायी सेवापर प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण

पालघर, दि. ७ ऑगस्ट २०२५ – एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत जिल्हा पालघर येथे पर्यवेक्षिका म्हणून कार्यरत…

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री.रविंद्र दादा चव्हाण यांच्या व वसईच्या संघर्षकन्या आमदार सौ. स्नेहा ताई दुबे पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत उबाठा गटातील व बहुजन विकास आघाडी पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश

“आधी राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” या राष्ट्रहितप्रधान विचारधारेवर विश्वास ठेवत व पंतप्रधान मा. नरेंद्र…

वसईकरांच्या प्रवास सुलभतेसाठी मोठी झेप – संघर्षकन्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्या हस्ते ५ नवीन एस.टी. बसेसचे लोकार्पण

वसई तालुक्यातील नागरिकांना प्रवासासाठी अधिकाधिक सोयी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आज दिनांक…

पालघर जिल्हा वाहतूक शाखेतर्फे विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक जनजागृती उपक्रम दांडेकर कॉलेजमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

पालघर जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि नवतरुणांमध्ये सुरक्षित वाहन चालवण्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा…

पालघर शहरातील राहणाऱ्या नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड द्या रिपाई आ. ची मागणी

सन १९९८ मध्ये पालघर शहरात नगरपरिषदेची स्थापना झाली त्या अगोदर शहरातील असणाऱ्या बऱ्याचश्या गावात ग्रामपंचायत होत्या…

आर्या बाबासाहेब गुंजाळ हिला 19 व्या राष्ट्रीय ऐरोबीक्स स्पर्धेत रौप्य पदक.

शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रीय ऐरोबीक्स स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळतांना आर्या गुंजाळ यांच्या ध्रुव ग्लोबल स्कूल च्या…

error: Content is protected !!
Call Now Button