पालघर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई) पालघर जिल्हा तर्फे अनंत चतुर्थीच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध गणेश…
Category: Politics
वसई विरारमधील अनधिकृत बांधकामांविरुद्ध व त्यांना संरक्षण देणारे अधिकाऱ्यां विरुद्ध कठोर कारवाईची वसईच्या संघर्षकन्या आमदार स्नेहा ताई दुबे पंडित यांची ठाम मागणी
अनधिकृत बांधकामे शोधण्यासाठी प्रभागनिहाय विशेष पथके नेमण्याच्या महानगरपालिका आयुक्तांना सूचना* “ वसई-विरार शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या…
बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक, माजी अधिकारी व व्यावसायिकांचा भाजपा प्रवेश
भारतीय जनता पार्टीच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर व नेतृत्वावर विश्वास ठेवून वसई विधानसभा क्षेत्रातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते…
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री.रविंद्र दादा चव्हाण यांच्या व वसईच्या संघर्षकन्या आमदार सौ. स्नेहा ताई दुबे पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत उबाठा गटातील व बहुजन विकास आघाडी पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश
“आधी राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” या राष्ट्रहितप्रधान विचारधारेवर विश्वास ठेवत व पंतप्रधान मा. नरेंद्र…
वसईकरांच्या प्रवास सुलभतेसाठी मोठी झेप – संघर्षकन्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्या हस्ते ५ नवीन एस.टी. बसेसचे लोकार्पण
वसई तालुक्यातील नागरिकांना प्रवासासाठी अधिकाधिक सोयी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आज दिनांक…
पालघर शहरातील राहणाऱ्या नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड द्या रिपाई आ. ची मागणी
सन १९९८ मध्ये पालघर शहरात नगरपरिषदेची स्थापना झाली त्या अगोदर शहरातील असणाऱ्या बऱ्याचश्या गावात ग्रामपंचायत होत्या…
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ ),महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना व राष्ट्रीय बंजारा टायगर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने पालघर येथे संविधान दिन साजरा
सलीम कुरेशी: पालघर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ ),महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना व राष्ट्रीय बंजारा टायगर्स यांच्या…
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून वंचित घटकांना शासकीय योजनेचा लाभ मिळणार
केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील पालघर दि 16 : विविध शासकीय योजनेच्या लाभा पासून वंचित…
वसीम पठाणसह असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
वसीम पठाण यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.यावेळी वसीम पठाण यांची नियुक्ती…
स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियान राज्यभर राबवणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 31 : प्रदूषण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.…